आपण जर चांगले विचार केले तर आपल्याला चांगलेच फळ चाखायला मिळेल. आपण जे विचार आपल्या मनामध्ये करत असतो ते विचार आपल्याला आपल्या कृतींमधून दिसत असते. आपण जर विचार बदलले तर आपले नशीब बदलते हे स्वाभाविकच आहे. पण ज्याच्या मनामध्ये कपटी आणि इतरांबद्द वाईट स्वरूपाचे विचार मनामध्ये येतात त्याची जीवनामध्ये अधोगती होते. म्हणून विचार बदला नशीब बदलेल ! यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा